विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार... पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळीची चाचणी यशस्वी; शरीरात गेल्यावर कसं करते काम? पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली टेरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली... पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी... "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या "आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती 'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं धनखड यांच्यापूर्वी 'या' दोन व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा? एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
शेतकरी, मराठी बातम्या FOLLOW Farmer, Latest Marathi News
शासनाच्या जमिनी किंवा इतरांच्या जमिनीवर बोगस पीक विमा अर्ज भरणाऱ्या सेतू सुविधा केंद्रावर कृषी विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
राज्यातील कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन केंद्रे आणि कृषी महाविद्यालयाचे नियंत्रण कृषी परिषद करते. ...
Bhandara : तातडीने लिमिट वाढवण्याची सरकारकडे मागणी ...
गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे गेल्या तीन महिन्यांपासून थकल्याने खरीप हंगामात शेतकरी अडचणीत आले आहे. हा मुद्दा आ. राजकुमार बडोले यांनी विधिमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी (दि.२) उपस्थित केला. ...
Success Story : देऊळगाव गात (ता. सेलू) येथील अल्पभूधारक शेतकरी संजय पांडुरंग नाईकवाडे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत सन २००५ पासून रेशीम शेती सुरू केली. त्यात त्यांचे नशीब चमकले. दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न घेत त्यांनी इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्म ...
खरीप हंगाम : कापूस पीकांतर्गत ६५.४९ तर सोयाबीनची ४०.१४ टक्के पेरणी ...
भारत सरकारने हवामान माहिती संकलन व विश्लेषण प्रणाली (Weather Information Network Data System-WINDS) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. ...
बीड, परभणी, पुणे, लातूर, जालना व उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची नावे बोगस पद्धतीने घुसविण्यात आली. ...