ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
भुईमूग हे तीनही हंगामांत घेतले जाणारे तेलबिया पीक आहे. उन्हाळ्यात निरभ्र आकाश व भरपूर सूर्यप्रकाश आणि रोग, किडींचा प्रादुर्भाव कमी असल्याने उत्पादकताही चांगली राहते. शिवाय यावर्षी भूजलस्तरात वाढ झाल्याने सिंचनासाठी पाणीदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा ...
Onion Market Rate : राज्यातील कांदा बाजारात गत आठवड्यात दरात सुमारे ११ टक्क्यांची घसरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे कांद्याची एकूण आवक घटलेली असतानाही दरांवर दबाव कायम राहिल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. ...
Dhan Kharedi : रामटेक तालुक्यात एमएसपी दराने ८ हजार ८०३ क्विंटल धान खरेदी होऊनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप चुकारे जमा झालेले नाहीत. बीम (BEAM) ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे २.०८ कोटी रुपयांची रक्कम रखडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. (Dha ...
Post Harvest Cotton Management : जानेवारी महिन्यानंतर कपाशीचा खोडवा (फरदळ) घेतल्यास गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र तुटत नाही आणि पुढील हंगामात पुन्हा किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. जिनिंग मिलमध्येही बोंडअळीचे पतंग आढळत असल्याने कृषी विभागाने शे ...
New Safflower Varieties : करडई पिकाच्या घटत्या क्षेत्राला आणि कमी उत्पादनाला आळा घालणारी महत्त्वाची घडामोड घडली असून, वनामकृविच्या दोन सुधारित करडई वाणांना केंद्र शासनाची अधिकृत मान्यता मिळाल्याने करडई पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे. (New Safflower Vari ...