भंडारा जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सन २०२५-२६ खरीप हंगामात भंडारा जिल्ह्यासाठी केवळ २० लाख क्विंटलची लिमिट मिळाली होती. आता ती संपल्याने गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यातील धान खरेदी ठप्प झाली आहे. परिणामी, हजारो शेतकरी सात-बारा नोंदणी करून धान व ...
Kanda Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०१) जानेवारी नवीनवर्षाच्या सुरुवातीला एकूण १,४६,६७२ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ७७९० क्विंटल चिंचवड, ७६९२५ क्विंटल लाल, १७८०८ क्विंटल लोकल, १४६३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, १५८० क्विंटल पांढरा, ...
Pik Vima Yojana : खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले, विमा भरला गेला; मात्र २०२५ संपूनही पीकविम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. वाशिम जिल्ह्यातील १.२९ लाखांहून अधिक शेतकरी आजही नववर्षात तरी दिलासा मिळेल का, याकडे ...
Reshim Market : राज्यातील पहिली अधिकृत 'टसर रेशीम कोष बाजारपेठ' आरमोरी येथे उभारण्यास शासनाने मंजुरी दिली होती, यास सरत्या वर्षांत तांत्रिक मान्यताही मिळाली. त्यामुळे नव्या वर्षात टसर रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला अखेर न्याय मिळणार असून, आरमोरी ...
Banana Crop : राज्यात कडाक्याच्या थंडीचा अनुभव सुरू असताना त्याचा शेतीवर दुहेरी परिणाम दिसून येत आहे. गहू आणि हरभरा पिके जोमाने वाढत असताना अर्धापूर व सोयगाव परिसरातील केळी बागांवर मात्र थंडीचा जबर फटका बसला असून, लाखो रुपयांचा खर्च धोक्यात आला आहे.( ...
सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात सुमारे १०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर स्ट्रॉबेरीचा मळा फुलला आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊनही हक्काची बाजारपेठ आणि योग्य दर मिळत नसल्याने, येथील शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. ...