हा भयानक प्रसंग पाहून सोबत असलेल्या मुलाने आणि मजुरांनी जीवाच्या आकांताने आरडाओरडा केला. लोकांचा आवाज ऐकून अस्वलाने जखमी महिलेला सोडून जंगलाकडे धाव घेतली. ...
प्रशासनाने त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत करावी. तर पोलीस प्रशासनाने आग लावणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. ...
Kisan Diwas 2025 कराड तालुक्यातील पाडळी (हेळगाव) येथील प्रगतशील शेतकरी माणिकराव रामचंद्र पाटील आणि बंधू निवासराव आणि विलास पाटील यांनी गावातीलच डोंगराळ कपारीत डाळिंबाची बाग बहरवली आहे. ...
Free Groundnut Seeds : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया अंतर्गत अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी हंगाम २०२५ साठी भुईमूग पिकाचे प्रमाणित बियाणे १०० टक्के अनुदानावर दिले जाणार आहे. (Free Groundnut Seeds) ...
Crop Insurance : पीकविमा योजनेतील 'पीक कापणी प्रयोग' हा एकमेव निकष आता शेतकऱ्यांच्या अडचणीचे कारण ठरत आहे. धाराशिव जिल्ह्यातील ३६५ पीक कापणी प्रयोगांवर विमा कंपनीने आक्षेप घेतल्याने खरीप हंगामातील हजारो बाधित शेतकरी अद्याप हक्काच्या भरपाईपासून वंचित ...
Agricultural Literacy : पिकांवरील रोगांवर उपाय शोधताना शेतकरी अनेकदा औषध विक्रेत्यांच्या जाळ्यात अडकतो. योग्य माहितीअभावी गरज नसलेली औषधे वापरली जात असून, त्यामुळे उत्पादन खर्च वाढत आहे. 'राष्ट्रीय शेतकरी दिना'च्या निमित्ताने शेती साक्षरतेची गरज पुन् ...