खरीप हंगामातील पिके पावसाने गेल्याने शेतकऱ्यांनी आता रब्बीच्या पिकावर लक्ष्य केंद्रित केले आहे. सुरुवातीच्या काळातील दुष्काळी परिस्थितीत पाणी कमी असून ही अनुकूल वातावरणामुळे पिके जोमदार होते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे ही पिके धोक्यात आली आहेत. ...
चालू गळीत हंगामात नोव्हेंबर २०२५ अखेर गळितास आलेल्या उसाची बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शुक्रवारी जमा केल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा, या हेतूने वर्षाला ६ हजार रुपये देण्याचे घोषणा केली होती. ...
Soybean & Turmeric Market Update : जवळपास तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोयाबीनचे भाव वधारल्याचे शनिवारी पहायला मिळाले. काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनने पाच हजाराचा पल्ला गाठला. त्याचबरोबर हळदीच्या भावातही वाढ झाल्याने काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांना ...
Farmer Success Story : झरी बु. (ता. चाकूर) येथील रामचंद्र संग्राम शेटकर यांनी कारखान्याकडून होणाऱ्या उसाच्या विलंबावर मात करत त्यांनी करण्यासाठी स्वतःचा गूळ उद्योग सुरू केला असून, सर्व खर्च वजा जाता त्यांना चांगले उत्पन्न यातून मिळत आहे. ...