राज्यातील रब्बी हंगामाचा पेरा शेवटच्या टप्प्यात आला असून सरसराच्या तुलनेत ९९ टक्के आणि मागील वर्षीच्या तुलनेत ९८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यानंतर आता रब्बी पिकांव ...
AI in Agriculture : राज्यातील शेतकऱ्यांना अचूक व वेळेवर हवामान माहिती मिळावी यासाठी 'महावेध' प्रकल्पांतर्गत २,३२१ महसूल मंडळांत स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. आधुनिक एआय-आयओटी (AI-IOT) तंत्रज्ञानामुळे हवामानाचा अंदाज अधिक अचूक ...
Pik Vima Yojana : खरिप हंगामातील पीक नुकसानीनंतर करण्यात आलेले पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले असून त्याचा अहवाल शासन आणि पीक विमा कंपनीकडे सादर करण्यात आला आहे. कोणताही आक्षेप नसतानाही अमरावती जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा परतावा मिळालेल ...
Amravati : शासन-प्रशासन गंभीर नसल्याने जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत. वर्षभरात २०० वर शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास आवळला. यावर नियंत्रण मिळविण्यास शेतकरी स्वावलंबी मिशनदेखील कुचकामी ठरले आहे. ...
amba mohor sanrakshan आंबा झाडांवर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. जर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कोणत्या फवारण्या घ्याव्यात. ...
बोर फळ हे भारतात मोठ्या प्रमाणावर आढळणारे आणि पोषणमूल्यांनी समृद्ध असलेले एक अत्यंत लोकप्रिय फळ आहे. मात्र बोरांचा हंगाम वगळता इतर वेळेस सहसा बोर मिळत नाही. तेव्हा प्रक्रियायुक्त उत्पादनाच्या मदतीने बोरांची दुर्मिळ होत चाललेली चव आपण राखून ठेवू शकतो. ...