Kapus Kharedi : कापूस विक्रीसाठी 'सीसीआय'कडे ऑनलाइन स्लॉट बुकिंग करताना होणाऱ्या चुकीच्या नोंदणीमुळे अनेक शेतकऱ्यांना विक्रीपासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे जिनिंग क्षमतेचा अपव्यय होत असून, बाजार समितीने शेतकऱ्यांना अचूक माहिती भरण्याचे आवाहन केले ...
गेल्या काही दिवसांपासून कुकडी डावा कालव्याचे आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी केली जात होती. ज्यावर आता मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, कुकडी डावा कालव्याचे आवर्तन पुढील पाच दिवसांत सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...
Natural Farming : शेती टिकवायची असेल तर निसर्गाशी मैत्री करावी लागेल. याच विचारातून जालना जिल्ह्यात नैसर्गिक शेतीकडे मोठ्या प्रमाणावर पावले टाकली जात आहेत. (Natural Farming) ...
तेल बियांमध्ये करडईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वी ग्रामीण भागात जिरायत शेतीत करडई है अंतर्गत पीक घेतले जायचे. चार सरी ज्वारी तर एक सरी करडई अशा प्रकारे हे पीक पेरत असते; परंतु करडई लागवडीच्या क्षेत्रात दिवसेंदिवस घट होत आज ते पीक हद्दपारच झाले आह ...
Sugarcane Workers : ऊसतोड फडावर कोयता उचलणारी मजुरांची मुले आता शाळेच्या वर्गात वही-पेन्सिल हातात घेताना दिसत आहेत. परभणी जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या अनिवासी हंगामी वसतिगृहांमुळे ऊसतोड मजुरांच्या पाल्यांना गावातच राहून शिक्षण घेण्याची संधी मिळत आह ...
Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ग्रामीण भागासाठी मागील आठवड्यापासून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सोडण्यास सुरुवात झाली आहे. पुढील ६० दिवसांसाठी हे आवर्तन राहणार असून सुमारे साडेपाच टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. ...
हापूस (अल्फान्सो) शब्द हा कोकणचा, महाराष्ट्राचा व देशाचा अमूल्य ठेवा आहे. भारतीय आंब्याच्या व्यापारामध्ये व्यापारीदृष्ट्वा 'हापूस' हा शब्द परवलीचा व आर्थिक (शेकडो कोटी रुपये) मूल्याचा आहे. ...