सध्या रब्बी पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने पाणी सोडण्याची मागणी होत असून या मागणीची दखल घेत पाटबंधारे विभागाने पुढील तीन ते चार दिवसांत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Nagpur : एमएसपी दराने सोयाबीन खरेदी मर्यादेत राज्य सरकारने तुटपुंजी वाढ केली आहे. राज्यात सोयाबीन उत्पादक जिल्हे म्हणून ओळख असलेल्या बहुतांश जिल्ह्यांची मर्यादा कमी ठरविण्यात आली असून, या मर्यादेत कोल्हापूर जिल्हा अव्वल स्थानी आहे. ...
अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथील ओंकार शुगर युनिट नं.५ आणि रुद्देवाडी येथील मातोश्री लक्ष्मी शुगर युनिट नं. १५ या दोन्ही कारखान्यांचा यंदाच्या गळीत हंगामातील ऊस दर जाहीर केले आहेत. ...
एमएसपी दराने साेयाबीन खरेदी मर्यादेत राज्य सरकारने तुटपुंजी वाढ केली आहे. राज्यात साेयाबीन उत्पादक जिल्हे म्हणून ओळख असलेल्या बहुतांश जिल्ह्यांची मर्यादा कमी ठरविण्यात आली असून, या मर्यादेत मात्र कमी सोयाबीन क्षेत्र असलेला 'हा' जिल्हा अव्वल स्थानी आह ...