छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यातील एकूण ८३ हजार ९५० शेतक-यांच्या खात्यात ३९६ कोटी ४२ लाख १६ हजार ८८७ रुपये जमा झाले आहेत. जिल्ह्यात डिसेंबरपासून प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणास सुरुवात झाल्याची माहिती उपनिबंधक प्रविण फडणीस यांनी दिली. ...
वसमत तालुक्यातील आडगाव (रंजे) येथील शेतक-याने सततच्या नापीकीला कंटाळुन राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सोमवारी (दि. ११) रात्री उशिराने हट्टा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ने संपूर्ण देशात प्रसिद्धीस आलेल्या दाभडी (ता. आर्णी) येथील कैलास किसन मानकर (२७) या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजता घडली. ...
मिसाळ यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात संबंध महाराष्ट्रातील शेतक-यांचे दु:ख सांगितले आहे. तरीही या सरकारला जाग येत नसेल तर सरकारचा बंदोबस्त शेतकरीच करतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदे ...
व्याळा : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाचा डोंगर, वडिलांच्या अपघातानंतर दवाखान्याचा आलेला खर्च, अशा परिस्थितीमध्ये काकांच्या घरी आजीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीय तिचा मृतदेह घरी आणण्यासाठी गेले असता, व्याळा येथील २३ वर्षीय शेतकरी पुत्राने ८ डिसेंबर ...
मानोरा (वाशिम): तालुक्यातील सोयजना येथील शेतकरी ज्ञानेश्वर मिसाळ यांनी सावकारी कर्जाच्या तगाद्यामुळेच आत्महत्या केल्याची तक्रार, त्यांच्या मुलाने पोलिसांत दिल्याने सोयजनाच्या नवनिर्वाचित सरपंचासह तिघांवर ८ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करून, सरपंचासह ...
व्याळा (अकोला): सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून व्याळा येथील २३ वर्षीय शेतकरी पुत्राने ८ डिसेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश वसंता राऊत, असे मृतक शेतकरी पुत्राचे नाव आहे. ...
तेल्हारा पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या वरुड वडनेर येथील ५५ वर्षीय मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ७ डिसेंबरच्या रात्री घडली. शे. हारुण शे. गफुर असे मृतकाचे नाव आहे. ...