राज्याचे धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेनुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, कर्जबाजारी शेतकरी कुटुंबांमधील वय झालेल्या मुला-मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा राज्यभरात आयोजित केला जात आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील कर्जबाजारी भूमिहीन गरीब अनाथ शेतकरी यांच्या मुला-मुलींच्या विवाहाचा विकास खर्च सोडविण्याच्या उद्देशाने धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य या ... ...
कर्जबाजारीपणामुळे स्वत:ला जाळून घेणाऱ्या मार्लेगाव येथील शेतकऱ्याचा तब्बल सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी पहाटे मृत्यू झाला. या घटनेमुळे गावकऱ्यांनी डोक्याला काळ्या फिती बांधून शासनाचा निषेध करीत अंत्ययात्रा काढली. ...
जुन्नरजवळील निमदरी येथील कैलास तुकाराम घुले (वय ५०) या शेतकºयाने कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीलगत असणाºया बाभळीच्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. ...
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि सततच्या नापिकीला कंटाळून नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, दिंडोरी, सिन्नर आणि नांदगाव तालुक्यात पुन्हा तीन शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याच्या धक्कादायक घटना पुढे आल्य ...
मुख्यमंत्र्यांच्या दत्तकगावात स्वत:चे सरण रचून आत्महत्या करणाºया माधव रावतेंचे मरण राज्यभरात चर्चेत असतानाच तालुक्यात आणखी एका कर्जबाजारी शेतकºयाने स्वत:ला जाळून घेतले. पहाटे ३ वाजता समाज साखरझोपेत असताना घरासमोर येऊन त्यांनी स्वत:ला पेटवून घेतले. ...
कर्जबाजारीपणाला कंटाळून नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथील रावसाहेब दशरथ कचरे या तरुण शेतक-याने मंगळवारी(दि.१ मे) रोजी शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. या शेतक-यावर सोसायटीचे १ लाख रुपयांचे कर्ज होते. या शेतक-याला राज्य शासनाच्या कर्जमाफी य ...