थकीत पीककर्ज, नापिकी आणि वन्यप्राण्यांनी फस्त केलेले उर्वरित पीक यामुळे चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्याने जंगलातील पळसाच्या झाडाला दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केली. ...
पेरणीचे दिवस असताना जवळ पुरेसे पैसे नसल्याने नैराश्यातून देवलगाव येथील एका ३० वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ८ वाजता उघडकीस आली. ...
सन २०१३ ते एप्रिल २०१८ पर्यंत हदगाव तालुक्यात ८६ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या. त्यापैकी ६० आत्महत्येची प्रकरणे पात्र ठरली. ...
पेरणीसाठी पैशाची तरतूद होत नसल्याने हतबल शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतल्याची घटना दारव्हा तालुक्यातील पिंपळखुटा येथे मंगळवारी दुपारी २.३० वाजता घडली. ...
शेतकऱ्याच्या आत्महत्येचे नक्की कारण आद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्यावर असलेल्या कर्जाला कंटाळूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा गावात आहे. ...
घरातील कर्त्या पुरूषाने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबातील महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेत जिल्हा प्रशासनाच्यावतीने अशा कुटुंबीयांचे सर्वेक्षण करून महिलांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...