नागपूर विभागातील शेतकरी आत्महत्येची समस्या अद्यापही कायम आहे. विभागात मागील पाच वर्षांत सोळाशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मागील वर्षभरातील आत्महत्यांचा आकडा २४८ इतका होता. तर यातील अवघ्या ५० टक्के शेतकऱ्यांचे कुटुंबीयच मदतीसाठी पात्र ठरल ...
बुलडाणा: दुष्काळाच्या दाहकतेमध्ये शेतकरी आत्महत्यांचा आकडा फुगतच आहे. जिल्ह्यात गतवर्षभरामध्ये ३४१ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी ६८ टक्के शेतकरी आत्महत्या शासकीय मदतीसाठी अपात्र ठरवल्या आहेत. ...
वणी वारूळा ( अकोला): सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोट तालुक्यातील वणी-वारुळा येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने शुक्रवार, ८ फेब्रूवारी रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान दर्यापूर येथील खासगी इस्पितळात सोमवार, ११ फेब् ...