बीड जिल्ह्यातील केज येथे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या १३०७ उत्तरपत्रिका जळाल्या होत्या. या प्रकारामुळे राज्यात खळबळ उडाली होती. जळालेल्या उत्तरपत्रिकांमुळे विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे गुणदान करणार याविषयी शंका व्यक्त करण्यात येत होती. ...
महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून, त्यात परभणी जिल्हा औरंगाबाद विभागात पहिला आला आहे़ जिल्ह्याचा एकूण निकाल ८९़९० टक्के एवढा लागला आहे़ ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकेच्या फाेटाेकाॅपी मिळविण्यासाठी अाता विद्यार्थ्यांना महाविद्यालयांएेवजी थेट विद्यापीठाकडे अर्ज करता येणार अाहे. ...
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १२ वी परीक्षेच्या उद्या बुधवारी घोषित होऊ घातलेल्या निकालातील अपयशाच्या भीतीने तालुक्यातील अहिरवाडी येथील विद्यार्थ्यांनी पूजा भगवान चौधरी (वय १८) या विद्यार्थिनीने राहत्या घराच्या छताला तिच्या स्वतःच्या ओढणीच्या ...
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या (बुधवार, दिनांक ३० मे ) दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. ...