महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर झाला. ...
येवला : मार्च २०१८ मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेचा निकाल लागून अडीच महिने उलटले, दरम्यान पुनर्मुल्यांकनात दोन गुण वाढल्याने स्वामी मुक्तानंद विद्यालयाची हर्षलीनी बाळू पांढरे हिला ९८ टक्के गुण मिळाले आहेत. ...
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने 2019 पासून नीट परिक्षा वर्षातून दोनदा तीही ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला होता. घोषणा करताना विद्यार्थ्यांना दिलासा आणि आमूलाग्र बदलाचा दावाही करण्यात आला. परंतु, महिनाभरातच ...
गेल्या 7 जानेवारी रोजी सरकारने लेखाधिका-यांच्या (अकाऊटंट्स) 80 पदांसाठी सुमारे 8 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली होती पण त्या परीक्षेचे सगळे उमेदवार नापास झाले. ...