निवडलेल्या कंपन्यांतर्फे संबंधित विभागास परीक्षा घेता येणार आहेत. संबंधित विभागीय पातळीवर जाहिरात आणि निवडप्रक्रिया राबवण्यात येईल. महाआयटीची भूमिका ही कंपनी नियुक्तीपर्यंतच मर्यादित राहणार आहे, असंही त्यात म्हटलं आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या औरंगाबाद विभागाच्या मंजुरीने १२ वीच्या परीक्षेत कॉप्यांना आळा घालण्यासाठी शिक्षणाधिकारी वंदना वाहुळ यांनी जिल्ह्यातील ११ परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक, सहसंचालक, लिपीक व शिपाई यासर्वच अध ...
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेत २४ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात ६८ विद्यार्थ्यांवर कॉपी केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. ...
‘एमकॉम’च्या (प्रोफेशनल) तृृतीय सत्राचा निकाल उशिरा घोषित झाला. हा निकाल घोषित करायला ९७ दिवसाचा कालावधी का लागला, असा प्रश्न उपस्थित करत विधीसभा सदस्य प्रवीण उदापुरे यांनी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. ...
शासनाने वादग्रस्त महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील भरती प्रक्रिया विभागस्तरावर घेतली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन करताच तत्काळ महापरीक्षा पोर्टलला स्थगिती दिली होती. तसेच ते बंद करण्याच्या हालचाल ...