कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाचे काम शिक्षकांना घरी बसून करता यावे, यासंदर्भात राज्य शासनाने राज्य मंडळाला आदेश द्यावेत, असे निवेदन महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे शालेय शिक्षण ...
coronavirus : सुरुवातीला नववी व अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्यात येतील आणि भूगोल पेपरचा निर्णय ३१ मार्चनंतर घेण्यात येईल, असे शिक्षणमंत्र्यांकडून घोषित करण्यात आले होते. ...
coronavirus : विद्यार्थ्यांना दहावीच्या एका पेपरची धाकधूक असणे साहजिकच आहे. मात्र त्यांनी आपल्या अभ्यासात सातत्य राखून उजळणी करावी म्हणजे त्या पेपरची भीती उरणार नाही. पालक यामध्ये विद्यार्थ्यांना नक्कीच मदत करू शकतात. ...
पहिलीपासून ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द या बातमीचे संपादन होऊन त्याऐवजी पहिलीपासून ते पंधरावी पर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द व मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रद्द होऊन सर्वांना पुढील वर्गात प्रवेश, अशी चुकीची बातमी समाजमाध्यमावर सध्या फिरत आहे. ...