‘कोरोना’मुळे देशभरात ‘लॉकडाऊन’ घोषित झाला असल्याचा फटका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना बसला आहे. राज्यातील स्थिती लक्षात घेता शासनाच्या निर्देशांनुसार विद्यापीठाने आता १५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीतील परीक्षादे ...
विद्यार्थ्यावर अन्याय होणार असल्याचा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा दावा : नववी, अकरावीतील विद्यार्थी गळतीसाठी शाळा महाविद्यालयांना मोकळे रान ...
२० टक्के वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांसाठी पेपर सोपा असू शकतो. यासंदर्भात परीक्षा मंडळाने शाळांनाही माहिती दिली आहे ...
लॉकडाउनमुळे इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा जो पेपर राहिला आहे, तो न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात यावे, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकड़े केली आहे. ...