इयत्ता बारावीमध्ये ८५ ते ९० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी २१ हजार ६२८ आहेत. ८० ते ८५ टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळवणारे विद्यार्थी ४३ हजार ५०६ आहेत. ...
कोरोनामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द केल्या आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रापंचायतींवर प्रशासक नेमण्याचा आदेश राज्याच्या ग्रामपंचायत विभागाने दिल्या होत्या. ...
राज्य सरकारने अंतिम वर्ष एटीकेटी व बॅकलॉग परीक्षा घेण्यास असमर्थ आहोत, असे जाहीर केल्यानंतरही केंद्रीय गृहमंत्रालयाने परीक्षा घेण्याची परवानगी दिली. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. पदविका व पदवीच्या बॅकलॉॅग, ...
परीक्षेसाठी विद्यार्थी, शिक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालू शकत नाही, असे सरकारने स्पष्ट केले.एकदम वार्षिक परीक्षा न ठेवता सहामाही परीक्षा होते. ...
HSC Result 2020 Maharashtra Board: कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने गेले अनेक दिवस १२वीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष या निकालाकडे लागून राहिलं होतं. अखेर बोर्डाने आज निकालाचा दिवस जाहीर केला आहे. ...
राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची आवश्यकता नाही असं निवदेन पाठवल्याचं काही दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांनी दावा केला होता ...