लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
Congress Priyanka Gandhi Attacks Election Commission : निवडणूक आयोगाने 4 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामध्ये एक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचाही समावेश आहे. याच दरम्यान काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आयोगाला सुनावलं आहे. ...
भाजपा नेत्याच्या गाडीत ईव्हीएम मशिन आढळून आल्यानंतर काँग्रेससह भाजपा विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेऊन निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उभा केले होते. ...
Assam Assembly Elections 2021 :आसाममध्ये गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील 39 जागांसाठी मतदान घेण्यात आले. या दिवसभरातील मतदान प्रकियेनंतर भाजपा उमेदवाराच्या कारमध्ये ईव्हीएम मशिन आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे ...
Ajit Pawar Statement on EVM: गेल्या काही वर्षापासून विरोधक EVM मशिनवर शंका उपस्थित करत आहेत, काही दिवसांपूर्वी नाना पटोलेंनी राज्यातील विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतपत्रिकेचा वापर करावा यासाठी कायदा आणण्याच्या सूचना विधानसभा अध ...
अमरावती येथे राहणारे आनंद पी. मिश्रीकोटकर हे शनिवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे डोंबिवली या धीम्या गतीच्या लोकलमध्ये चढले. त्यांनी त्यांची बॅग खिडकीवरील रॅकवर ठेवली. ...
Maharashtra News : स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांना ईव्हीएमव्यतिरिक्त मतपत्रिकेद्वारेही मतदानाचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने कायदा विधान मंडळाने तयार करावा ...