लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात १७ उमेदवार असल्यामुळे त्यांना प्रत्येकी दोन ईव्हीएम लागणार आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघासाठी बॅलेट युनिट ... ...
Maharashtra Assembly Election 2024: पैसे न दिल्यास मशीन सेट करणारे माझ्या ओळखीचे असून त्यांना सांगून तुमचा पराभव निश्चित असल्याचे सांगत ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. या भामट्याला पोलिसांनी ४ तासांत ताब्यात घेतले. ...
रत्नागिरी-सिंधदुर्ग मतदारसंघातून भाजप नेते नारायण राणे फसवणूक करून निवडून आले, असा आरोप करत ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ...