लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
डीआरआर स्कूलमधील मतमोजणी केंद्रावर जेव्हा निवडणूक अधिकारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्रॉन्ग रूम उघडण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा कुलुपाची चावीच मिळाली नाही. ...
West Bengal Election : पश्चिम बंगाल विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी बुधवारी मतदान पार पडलं. मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला, मात्र काही ठिकाणी हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटना समोर आल्या. ...
Suvendu Adhikari : पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतदारसंघातील भाजपा उमेदवार सुवेंदु अधिकारी यांनी दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान एक गंभीर आरोप केला आहे. ...
Sunil Shelke News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मावळमधील आमदार सुनील शेळके यांनी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या मावळमधील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांवर नाव न घेता गंभीर आरोप केला आहे. ...