Thane News: महाराष्ट्रातील राज्यकर्ते आणि नियोजन मयांचा यापूर्वीही सूतराम संबंध नव्हता व भविष्यातही तो असण्याची शक्यता दिसत नाही. जगभरातील प्रगत देशांत सार्वजनिक आरोग्य, वाहतूक, शिक्षण व्यवस्थेवर भर दिला जातो. या सेवा तिकडे आपल्याकडील खासगी सेवांपेक् ...
बीज निर्मितीसाठी आणि बीज प्रसारासाठी उन्हाळा खूप महत्त्वाचा ऋतू आहे. झाडांना लागलेली फळे आणि शेंगा उष्णतेमुळे वाळून फुटतात व त्यांचे बी पक्षी आणि हवेमार्फत इतरत्र पसरते. ...
Bamboo Sheti गोटखिंडी, (ता. वाळवा) येथील शेतकरी अरविंद पाटील यांनी ऊस शेती व इतर पिकांचा वाढता उत्पादन खर्च त्यातून मिळत असलेला दर याचा विचार करून दीर्घकालीन शाश्वत बांबू लागवड केली. ...
कोल्हापूर : शाहुवाडी तालुक्यातील बजागेवाडी येथे मलकापूरच्या प्रा. डॉ. एन. डी पाटील महाविद्यालयाचे वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. मकरंद ऐतवडे आणि ... ...