उत्तरेकडे होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे कोकणपट्ट्यात थंडीची चाहुल लागू लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून गुलाबी थंडीमुळे रत्नागिरी धुक्यात हरवल्याचे पाहायला मिळत आहे. रत्नागिरीचे किमान तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत आल्याने थंडी जाणवू लागली आहे. ...
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षलागवड अनिवार्य असल्याचा सावधानतेचा इशारा व मंगलाची वृध्दी होण्यासाठी हळदीच्या अंगाने, मेंदीच्या हाताने, तसेच हातात हिरवा चुडा व मुंडावळीच्या साक्षीने आपल्या सौभाग्यासह माहेरी वृक्षरोपांची लागवडही आठवण ठेवून माहेरवाशी ...
थंड हवेचे ठिकाण म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही मागील दोन दिवसांपासून नाशिक ‘थंड’ झाले आहे. सातत्याने किमान तापमानाचा पारा घसरत असल्याने शनिवारीदेखील (दि.१४) नाशिकमध्ये राज्यात तापमानाची सर्वांत नीचांकी नोंद झाली. पहाटेपासून सकाळी ...
व्यवसायाने अभियंता असलेल्या विवेकला त्याच्या 'पुणे प्लॉगर्स' या फेसबुक पेजला इतका प्रतिसाद मिळेल असे अजिबात वाटले नव्हते. पण फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून अनेक तरुण पुढे आले आणि आता ही संख्या शंभरच्या पुढे पोचली आहे. ...
बांधकाम व विकास प्रकल्पामुळे शहरातील वृक्षतोड वाढली आहे. परंतु त्याचवेळी महापालिकेने शहरातील प्रमुख दहनघाटावर अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर न करता गोवरी व मोक्षकाष्ठ वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच हजारो झाडांना जीवदान मिळ ...