environment, Uday Samant, wildlife, Ratnagiri रत्नागिरी नजीकच्या मिऱ्या येथील १० हेक्टर (२२ एकर) जागेवर प्राणीसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी तत्त्वत: मान्यता मिळाली असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत ...
नेहमी सामाजिक कार्यात कायमच अग्रेसर असणाऱ्या कसबा बावडा येथील राजाराम बंधारा ग्रुपच्या वतीने आज पुन्हा एकदा पंचगंगा नदीमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नदीतील घटस्थापनेचे निर्माल्य दूर करण्यात आले. ...
कोकणात मच्छिमारांच्या जाळ्यांमुळे अपंग झालेल्या संरक्षित समुद्री ऑलिव्ह रिडले कासवाला कृत्रिमरित्या पाय बसविण्याचा देशातील पहिलाच प्रयोग कोल्हापुरात यशस्वी झाला आहे. वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर आणि त्यांच्या मदतनिसांनी अथक प्रयत्न कर ...