नैसर्गिकरीत्या जंगल उभे होण्यासाठी ५० वर्षांपेक्षा अधिक काळ लागतो. ते जंगल वनविकास महामंडळाकडून ४-८ दिवसांत नष्ट केले जाते. व त्या ठिकाणी सागवानाची झाडे लावून त्यांची झालेली हानी भरून काढण्याचा तोकडा प्रयत्न केला आहे. ...
अभयारण्यात अगदी सकाळच्या प्रहरी ही वाघीण आपल्या बछड्यासह जंगल भ्रमण करण्याकरीता निघाली. पवनी उमरेड करांडला अभ्ययारण्यात पर्यटकांनी ही दृश्य कॅमेऱ्यात टीपली. ...
एक महिला सकाळी उठून घरची कामे करण्यासाठी अंगणात जाण्यासाठी दार उघडताच तिला दारात चक्क दोन पिलांसह अस्वल दिसले. त्या महिलेने तेवढ्याच समयसुचकतेने लगेच घराचे दार बंद करून घेतल्याने पुढील अनर्थ टळला. ...
शनिवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास मोक्षधाम मागील परिसरात असलेल्या नदीच्या पात्रात असलेल्या मेट्रो पुलाच्या पिल्लरजवळील रेतीच्या ढिगाऱ्यावर ही मगर कोवळ्या उन्हात बसून असल्याचे काही नागरिकांना दिसले. पाहता पाहता गर्दी लोटली. ...
Nagpur News येत्या चार वर्षात म्हणजे २०२५ पर्यंत हवामान बदलामुळे जगातील ४ अब्ज लाेकांना त्याचे प्रतिकूल परिणाम भाेगावे लागतील, अशी शक्यता राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) च्या पर्यावरण पदार्थ विज्ञान विभागाचे वैज्ञानिक डाॅ. सुवा ...
शहराचे सौंदर्यीकरण आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने जाहिरातदारांनी आपली जबाबदारी ओळखून तीन दिवसात आपल्या जाहिराती काढण्याबाबत आवाहन आयुक्तांनी केले आहे. ...
जंगलालगत असणाऱ्या सोंड्या गावातील रामप्रसाद लांजे यांच्या घराच्या अंगणातील शेळी बिबट्याने फस्त केली आहे. गावातील शेळ्या बिबट्या दररोज येऊन फस्त करीत असल्याने गावात दहशतीचे चित्र निर्माण झाले आहे. ...