पूर्वी ९७ टक्के जैवविविधता असलेले हे क्षेत्र राजकारण्यांमुळे विकासकामासाठी उपयोगात आणून ही टक्केवारी ३७ वर आली आहे. आता हेही क्षेत्र कमी करण्याचा डाव सुरू आहे. ...
नागपुरातील रिमोट सेन्सरच्या कार्यालयाला प्रत्येक जिल्हा, महानगर, ग्रामपंचायत, नगरपालिकांनिहाय झाडांची माहिती गोळा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असे नितीन गडकरी म्हणाले. ...