बीज निर्मितीसाठी आणि बीज प्रसारासाठी उन्हाळा खूप महत्त्वाचा ऋतू आहे. झाडांना लागलेली फळे आणि शेंगा उष्णतेमुळे वाळून फुटतात व त्यांचे बी पक्षी आणि हवेमार्फत इतरत्र पसरते. ...
Bamboo Sheti गोटखिंडी, (ता. वाळवा) येथील शेतकरी अरविंद पाटील यांनी ऊस शेती व इतर पिकांचा वाढता उत्पादन खर्च त्यातून मिळत असलेला दर याचा विचार करून दीर्घकालीन शाश्वत बांबू लागवड केली. ...
कोल्हापूर : शाहुवाडी तालुक्यातील बजागेवाडी येथे मलकापूरच्या प्रा. डॉ. एन. डी पाटील महाविद्यालयाचे वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. मकरंद ऐतवडे आणि ... ...