कोरोना विषाणूचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक क्षेत्रात अनिश्चितता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत असंघटित क्षेत्रातील कामगार आणि अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींची सामाजिक सुरक्षा निश्चित करण्यासाठी मोदी सरकार एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. ...
कोरोना विषाणूचा वेगाने होत असलेला फैलाव आणि लॉकडाऊनमुळे देशातील अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत देशातील कोट्यवधी लोकांचा रोजगार संकटात सापडला आहे. ...
पगार आणि त्यात मिळणारी वार्षिक वाढ हा नोकरीधंदा करणाऱ्या प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय. बऱ्याचदा पगारवाढ ही कंपनीचे आर्थिक धोरण आणि वरिष्ठांच्या कलानुसार होत असते. ...