येथील संच क्रमांक ३-४-५ वीज नियामक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे जानेवारी २०२१पर्यंत टप्प्या टप्प्याने बंद करण्याचे प्रस्तावित आहे. या निर्णयाविरोधात एकलहरेच्या सर्व कामगार संघटनांच्या कृती समितीने आंदोलन पुकारले आहे. त्यानुसार सोमवारपासून आठ दिवस काळ् ...
महावितरणतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘वीजचोरी कळवा बक्षीस मिळवा’ या योजनेमध्ये वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना मागील तीन वर्षांत सुमारे ४१ लाख रुपये रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात आले आहे. ...
एकलहरे वसाहतीत स्वत:ला भाई म्हणून फेमस होण्यासाठी एका युवकाने काही दिवसांपूर्वी स्वत:वर गोळीबार घडवून आणला होता. या घटनेमुळे एकलहरे वसाहतीतील नागरिकांत भीतीचे सावट निर्माण झाले तर एकलहरे औष्णिक वीज केंद्राच्या सुरक्षिततेचाही प्रश्न उपस्थित झाला होता. ...
भूमिगत वीजवाहिनीसाठी खोदण्यात आलेल्या नाल्यांमध्ये पावसाचे पाणी साचून अनेक परिसरात चिखलमय परिस्थिती ओढवली आहे. खड्डे व नाल्यांच्या आजूबाजूला टाकलेली माती रस्त्यावर आल्याने अपघातही वाढले आहेत. ...
विजेवर आर्थिक रूपाने जो काही भार पडत आहे; तो मुंबईकडून वसूल करण्यात यावा; अशी एकमुखी मागणी अमरावती, नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि नाशिक येथे पार पडलेल्या वीजदरवाढीच्या प्रस्तावासंबंधीच्या जनसुनावणीतून प्रकर्षाने समोर आली आहे. ...