मुक्ताईनगर नगरपंचायतीकडे पथदिव्यांच्या वीज पुरवठ्यापोटी वीज वितरण कंपनीचे पावणे दोन कोटी रुपये थकल्याने सोमवार रात्रीपासून शहराचा पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने शहर अंधारात बुडाले होते. ...
राज्यातच नव्हे तर देशभरात कोळशाचा साठा मुबलक आहे. मात्र कोल इंडियाच्या वितरण प्रणालीत दोष असल्याने कोळशाची टंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे महानिर्मितीच्या वीज केंद्रांना वेळेत व पुरेसा कोळसा मिळत नाही. ...
शहरातील गजबजलेल्या मेनरोडवर सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एकाचवेळी अनेक विद्युत खांबांवर शॉर्टसर्किट होऊन प्रवाहित तार पडल्याने नागरिकांसह दुकानदारांचीही चांगलीच धावपळ झाली. नागरिक जिवाच्या भीतीने सैरावैरा पळत सुटले, तर महिला आणि मुलांची आरडाओरड ...
भारताची वाटचाल जरी ‘डिजिटल इंडिया’च्या दिशेने होत असली तरी अजूनही बहुतांश राज्यांमधील आदिवासी दुर्गम भागात वीज पोहोचलेली नाही, अशा गावखेड्यांना प्रकाशमान करण्यासाठी टपाल विभागाचे ‘नेटवर्क’ उपयुक्त ठरणार आहे. घरोघरी जाऊन पोस्टमन हा सर्व्हे करणार असून, ...
विद्यार्थ्यांना डिजिटल साधनांच्या मदतीने अध्यापन करावे, असे निर्देश शासनाकडून देण्यात आले असले तरी धानोरा तालुक्यातील एकूण १८८ जिल्हा परिषद शाळांपैकी सुमारे ३९ शाळांमध्ये वीज उपलब्ध नाही. ...
प्रधानमंत्री सौभाग्य योजनेला प्राधान्य देण्याच्या गडबडीत महावितरणने राज्यातील पैसे (वीज जोडणी अनामत) भरणाऱ्या लाखो ग्राहकांना प्रतीक्षा यादीत ठेवले आहे. मीटर हे महावितरणच्या व्यवस्थेतील हृदय आहे. ...
शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून भारनियमनाच्या वेळेत बदल केला जात असून आता दररोज सकाळी ६ ते १०.४५ यावेळेतच भारनियमन करण्यात येणार आहे, अशी माहिती खा.अशोक नेते यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. ...