महिन्यापासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे व वाढत्या तापमानामुळे जमिनीला भेगा पडल्या आहेत. तूर, कपाशी पिके पाण्याअभावी सुकत आहेत. केळी, संत्रा पिकांना भारनियमनाचा जबर फटका बसला असून, संत्रा पिकाला पुरेशी पाण्याची मात्रा मिळत नसल्याने ती गळून खाल ...
वीजचोरी आणि थकीत वसुलीसाठी वरिष्ठांनी इशारा देऊनही महावितरणचे वीज चोरीकडे दुर्लक्ष होत आहे. ग्राहकांनी वारंवार तक्रार करूनही महावितरणच्या कामात सुधारणा होत नसल्याचे दिसून येत आहे. ...
कळंब तालुक्यात वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे. ही दहशत कायम असतानाच गावामध्ये १४ तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. मध्यरात्रीपर्यंत गावात वीज नसल्याने गावकरी भयग्रस्त आहेत. अखेर गावकऱ्यांनी गुरूवारी वीज कंपनीवर बाईक मोर्चा काढून ऊर्जा राज्यमंत्र्यांसह ...
शहरात रस्त्यावर असलेले तब्बल १०८७ विजेचे खांब धोकादायक आहेत. हे खांब हटविण्यासाठी शहरातील वीज ग्राहकांनी २०११ ते २०१४ दरम्यान प्रत्येक युनिट मागे ९ पैसे दिलेले आहेत. परंतु आर्थिक परिस्थिती खालावल्याने मनपाला खांब हटविण्यासाठी पैसे उपलब्ध करू शकले नाह ...
कोळशाच्या कमतरतेमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात वीजसंकट निर्माण झाले आहे. त्यातच विजेच्या मागणीत अचानक झालेल्या वाढीमुळे वीजसंकट आणखी वाढले आहे. कमी पाऊस व आॅक्टोबरमध्ये होत असलेल्या गरमीमुळे राज्यात विजेची मागणी २४ हजार मेगावॅटच्या पातळीहून समो ...
मुक्ताईनगर नगरपंचायतीकडे पथदिव्यांच्या वीज पुरवठ्यापोटी वीज वितरण कंपनीचे पावणे दोन कोटी रुपये थकल्याने सोमवार रात्रीपासून शहराचा पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने शहर अंधारात बुडाले होते. ...