दोन वर्षे पूर्ण करणाऱ्या नोटाबंदीने वीज क्षेत्रालाही जोरदार झटके दिले होते. आता कुठे वीज क्षेत्र पूर्वपदावर आले असले तरी याकाळात रोख रकमेचा तुटवडा असल्याने विजेचा वापर कमी झाला. ...
वसईतील वीज ग्राहकांवर अवाजवी वीज बिले लादणाऱ्या महावितरणाकडे तब्बल ५१ कोटी रुपयांची वीज थकबाकी आहे. त्यामुळे कंपनीने आॅक्टोबर महिन्यात २८ हजार वीज बिले थकविणा-यांचा वीज पुरवठा खंडीत केला होता. ...
सौभाग्य योजनेतून गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ९ हजार ८६९ घरकुलांना वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ही घरे दिवाळीपूर्वी प्रकाशमय झाले आहेत. विशेष म्हणजे, या घरांना एका महिन्याच्या कालावधीत वीज पुरवठा झाला आहे. ...
दुष्काळग्रस्त तालुक्यात कर्जवसुलीला स्थगिती देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी बँका आणि संबंधित विभागांना सूचना पाठविण्यात आल्या आहेत. यासोबतच थकित कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश आहे. ...
वीज भारनियमनामुळे शेतकरी संतप्त आहेत. ठराविक वेळापत्रकातही वारंवार वीज ट्रिप होते. यामुळे ओलित करता येत नाही. या विरोधात आवाज उठवित ६ गावांतील शेतकऱ्यांनी उप कार्यकारी अभियंत्यांकडे धाव घेत दिवसा सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी केली. ...
तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथील आशिष सुरेश चौधरी (३०) यांचा महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे हकनाक बळी गेला आहे. चौधरी यांच्या घराच्या पाठीमागे विद्युतवाहक खांब असून खांबाला ताण नसल्याने ट्रान्सफार्मरवरून येणाऱ्या तारा या चौधरी यांच्या शेतात लोंबकळत अ ...
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या शालिमार, मेनरोड येथे दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झालेली असताना सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...