‘मेट्रो रेल्वे’च्या उभारणीसाठी सीताबर्डी येथील मुंजे चौक येथे वेगाने निर्माण कार्य सुरू आहे. येथे ‘पिलर्स’ उभे करण्यात येत आहे. मात्र या चौकाखालून जाणाऱ्या तीन भूमिगत विद्युत वाहिन्यांवर ‘मेट्रो’ने ‘पिलर’ उभा केल्याची बाब समोर आली आहे. वीज वितरण कंपन ...
राज्यात एकूण २ कोटी ४५ लाख विद्युत ग्राहक आहेत. हे राज्य यापूर्वीच भारनियमनमुक्त जाहीर करण्यात आले. आता ग्राहकांना अत्याधुनिक सेवा देणे हे कंपनीचे उद्दिष्ट राहील. विजेचे दर नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न सुरू असून, त्याकरिता तिन्ही कंपन्या कामाला लागल्य ...
वीज पुरवठ्यासाठी परिसरातील शेकडो ग्राहकांनी महावितरणकडे कोटेशन भरून अर्ज सादर केले आहेत; परंतु महावितरणकडे वीज मीटरचा प्रचंड तुटवडा असल्याने सहा महिन्यांपासून ग्राहकांच्या वीज जोडण्या रखडल्या आहेत. ...
बुधवारी साप्ताहिक देखभाल-दुरुस्तीदरम्यान एक वीज कर्मचारी करंट लागून जखमी झाला. महावितरणने या घटनेची माहिती इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरला दिली आहे. ते गुरुवारी या प्रकरणाचा तपास करून आपला अहवाल सादर करतील. ...
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील ग्राहकाचे घरगुती वीज मीटर कनेक्शन कट केले असताना वीज वितरण कंपनीने १४ हजार रूपयांचे वीज बील दिल्याने वीज वितरण कंपनीचा सावळा गोंधळ उजेडात आला आहे. ...
अदाणी, टाटा आणि एस्सार यासारख्या खाजगी वीज उत्पादक कंपन्यांना गुजरात सरकारने कोळशा दरवाढीत दिलासा दिल्यामुळे महाराष्ट्रासह पाच राज्यांतील वीज महागणार आहे. ...
महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड परिमंडळांतर्गत ११ जिल्ह्यांतील ४ लाख ६२ हजार ८९ विद्युत ग्राहकांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये तब्बल ८५ कोटी ४१ लाख रुपयांचे वीज बिल आॅनलाईनच्या माध्यमातून भरणा केले आहे. ...