पूर्वीच्या सरकारने जो कित्ता गिरवला, तोच युती सरकारनेसुद्धा गिरवला आहे. वीजदरवाढ कमी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, मागील काही महिन्यांत पुन्हा ती केली आहे. ...
सव्वाशे कोटी रुपयांचे कर्ज एका फटक्यात मंजूर करणाऱ्या महापालिकेने शिक्षण विभागाला अवघा तीन लाख रुपयांचा निधी वर्ग करू न दिल्याने महावितरणने अंबड येथील शाळेचा वीजपुरवठा खंडित केला असून, त्यामुळे शाळेतील ई-लर्निंगपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. इतकेच न ...
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पारेषणविरहित ऊर्जा निर्मिती प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय शासनाने फेब्रूवारी २०१६ मध्ये घेतला. मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी अगदीच संथगतीने होत असून अधिकांश ठिकाणी पारंपरिक ऊर्जेचाच वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...
केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर.के. सिंह यांनी १ एप्रिलपासून देशभरात ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’ बंधनकारक करण्याची घोषणा करीत यासाठी तीन वर्षांचा कालावधी निश्चित केला आहे. ...
देशातील वीजग्राहकांना १ एप्रिलपासून पुढील तीन वर्षांत ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’नेच वीजपुरवठा करणे सक्तीचे होणार आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांनी सांगितले की, मोबाइलच्या प्रीपेड सिमकार्डसारखेच विजेचे प्रीपेड मीटर असेल. ...
जिल्ह्यातील इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स संघटनेच्या सदस्याला महावितरणने बेकायदेशीरपणे काम बंदचे आदेश दिल्याच्या निषेधार्थ २६ डिसेंबरपासून वीज महावितरणच्या विरोधात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ...
मार्च २०१८ अखेर पैसे भरूनही मागणीनुसार वीज न मिळालेल्या २ लाख २४ हजार ७८५ शेतकºयांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. ...