महावितरणने शहरात काही भागांमध्ये वीजप्रवाहासाठी भुयारी केबल टाकले आहेत, तर बऱ्याच ठिकाणी विद्युत प्रवाहासाठी ट्रान्सफार्मरखाली डीबी उभारण्यात आल्या आहेत. या डीबीतून उच्च दाबाच्या वीजप्रवाहाचा संचार होत असताना त्याला समोरील भागात झाकण नाही, असे चित्र ...
कोविड-१९ चा प्रकोप रोखण्यासाठी शासनाने २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरु केले. त्यामुळे अनेक छोटे-मोठ्या कंपन्या व्यवसाय, उद्योगधंदे बंद पडले. त्यामुळे सर्वांनी आपल्याकडील जमापूंजी उदरनिर्वाहासाठी खर्च केली. मार्च महिन्यापासून सुरू झालेले लॉकडाऊन पुढे-पुढे ...
राळेगाव परिसराला पांंढरकवडा व यवतमाळातून वीज घेऊन पुरवठा केला जातो. या दोन्ही सेंटरचे लोड कमी करण्यासाठी राळेगाव येथे महापारेषण कंपनीने स्वतंत्र वीज उपकेंद्र उभे केले. सुमारे १५ कोटी रुपये बजेट असलेल्या या उपकेंद्राच्या उभारणीचा कंत्राट नाशिक येथील स ...
गेल्या तीन महिन्यांपासून ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने अंदाजे वीज देयके पाठवून लॉक डाऊन मध्ये एक प्रकारे आर्थिक शॉक दिला आहे.तर जास्तीचे बिल आल्याने संतप्त ग्राहकांनी देखील वीज वितरण कंपनीला प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी सकाळी दिंडोरी रोडवरील वीज वितरण क ...
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सर्वसामान्य नागरिक व औद्योगिक ग्राहकांची कैफियत मांडली आहे. वीजबिलांचा घरगुती ग्राहकांवर नाहक भुर्दंड टाकून सरसगट तीन महिन्यांची वीज बिले दिल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचे फडणवीस यांनी ...
अपेक्षापेक्षा कितीतरी अधिक बिल आल्यामुळे बहुतांश नागरिक महावितरण कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. दररोज ५०० वर लोक तक्रार घेऊन कार्यालयात पोहोचत आहेत. ...
लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना सरासरी बिल पाठविण्यात आले. आता ग्राहकांना तीन महिन्याचे एकत्र बिल पाठविले जात आहे. अनेक ग्राहकांना आलेले बिल दुप्पट, तिप्पट आकाराचे आहे. सरासरी बिल भरल्यानंतरही एवढे मोठे बिल कसे, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. विशेष म्ह ...
कोरोना प्रादूभार्वाच्या संकटकाळात केंद्र सरकार आणि राज्य शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील कष्टकरी नागरिक दिनांक २४ मार्चपासून आज जवळपास तीन महिने घरी बसून आहेत. त्यांचे उत्पन्नाचे सर्व मार्गच बंद आहेत, काहीतरी मार्ग काढून या संकटाच्या काळा ...