तीन महिन्यांचे रीडिंग पकडून एकत्र बिल आल्याने अनेक ग्राहकांना हजारोंच्या घरात बिल आले. या विद्युत देयकात महावितरणने सहकार्य करण्याची मागणी पुढे येत होती ...
सिन्नर: लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांपासून व्यवसाय व्यवहार उद्योग रोजगार बंद आहे. सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. असे असूनही ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज देयके देण्यात आली आहेत. ही देयके माफ करावीत, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कर ...
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक, मजूर, किरकोड व्यापारी यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे वीज वितरण विभागाने पाठविलेले वारेमाप बिल भरणे जनसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे वीज बिल माफ ...
तीन महिन्यापासून लोकांना वीज बिल आले नाही. आता तीन महिन्याचे बिल एकाचवेळी पाठवण्यात आले. ते सरासरीपेक्षा कैकपटीने अधिक आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. अव्वाच्या सव्वा वाढीव बिल आल्याने यात कपात करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. ...
भंडारा जिल्ह्यातील वीज ग्राहकांना लॉकडाऊन काळातील विद्युत बिले नुकतीच पाठविण्यात आली. भरमसाठ बिल आल्याने ही बिले कशी भरावित हा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद असल्याने व उत्पन्न साधन नसल्याने सर्वांचेच हाल अत्यंत वाईट आ ...
वीज ग्राहकांना देयक भरताना सवलत द्यावी आणि चुकीचे देयक दुरूस्ती करण्याची मागणी घुग्घुस शहर काँग्रेसने पालकमंत्री विजय वडेडेट्टीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. मार्च, एप्रिल व मे महिन्याचे मीटर रिडींग न घेता वीज मंडळाने जून महिन्यात बिल पाठविण्यात ...
लॉकडाऊनच्या काळात मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांच्या कालावधीतील घरगुती वीज आकारणीची देयके देवळी व परिसरातील ग्राहकापर्यंत पोहोचलीच नाही. कोरोना संक्रमणाच्या भीतीमुळे ग्राहकांच्या घरापर्यंत दर महिन्याला जात मीटर रिडींग न घेतल्याने ही परिस्थिती ओढवल ...
देवगाव : परिसरात महावितरण विभागाने जुन्या जीर्ण झालेल्या विद्युतवाहक तारा आणि विद्युत खांब बदलून त्याठिकाणी नवीन खांब बसवले. तसेच विद्युतवाहक तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्याची छाटणी केली आहे. ‘लोकमत’मध्ये १५ जून रोजी याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच म ...