ही विद्युत वाहिनी कृषीपंपासाठी वेगळी केली जात असून कृषीपंपासाठी फक्त आठ तास वीज मिळण्याची शक्यता आहे. परिणामी, शेतकऱ्यांची उन्हाळी फसल होणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे उपविभागीय अभियंता सार्व ...
कोणतीही पूर्वसूचना न देता कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महापारेषणच्या टॉवरवर चढून आंदोलन केले. सुमारे सहा तास शेतकरी टॉवरवरच बसून होते, अखेर वीज वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्यानंतर शेतकरी टॉवरवरून खाली उतरले. नाशिक त ...
कृषिपंपांसाठी २४ तास वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी देसाईगंज, कुरखेडा व आरमाेरी तालुक्यातील पाच हजारांवर शेतकऱ्यांनी एकजूट हाेऊन साेमवारी देसाईगंजातून माेर्चा काढला. ...
सिन्नर : तालुक्यातील शहा येथील १३२ केव्हीच्या वीजकेंद्रातून ९ वीजउपकेंद्रांना वीजपुरवठा करण्यासाठी महानिर्मितीकडून १३ कोटी ५४ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. ...
पांगरी : यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसून विहिरीला असलेल्या पाण्यावर रब्बीची पिके आली आहेत. महावितरण कंपनीने वसुली होत नसल्याने पांगरी परिसरातील थकबाकीदारांचे रोहित्रे बंद करून वसुली सुरू केली असल्याने हाती आलेले पीक वाया जाते की काय, अशी भीती निर्म ...