Electricity, Latest Marathi News
देशातील अनेक राज्ये सध्या वीज संकटाचा सामना करत आहेत. कोविडनंतर अर्थव्यवस्थेच्या वेगवान वाढीसाठी कारखान्यांमध्ये उत्पादन वाढलं पाहिजं, शेतात सिंचन झालं पाहिजे, त्यासाठी वीज आवश्यक आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे पुढे मोठे संकट येण्याची चिन्हे दिसत ...
दिल्लीसह देशातील सर्वच राज्यांमध्ये उष्णतेचा कहर सुरूच आहे. सध्या वाढत्या उष्णतेमुळे विजेची मागणीही झपाट्याने वाढली आहे. ...
ते बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ...
देशातील १५ राज्यांमध्ये विजेच्या भारनियमनाचे संकट असताना महाराष्ट्रात दिलासादायक स्थिती असल्याचा दावा ...
विरली मंडलांतर्गत सहा शेतकऱ्यांनी उच्चदाब वाहिनीवर आकडे टाकून वीज चोरी केल्याचे पुढे आले. ...
महावितरणाला आता जाग, तीन वर्षांपासून ६ लाख वीजग्राहकांनी एक रुपयाही बिल भरले नाही, तब्बल १५९० कोटी रुपयांची थकबाकी ...
पुणे : महावितरणने वीज चोर आकडेबहाद्दरांवर कारवाई तीव्र स्वरूपात व कठोरपणे सुरू केली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ३,०२१, ... ...
पूर्वी २५ रॅक कोळसा येत होता. त्याची संख्या वाढून ३० रॅक झाली आहे. आवक वाढल्यानंतरही वीज संयंत्रात कोळशाच्या स्टॉकची स्थिती अतिसंवेदनशील झाली आहे. ...