या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका हा चांदूर बाजार आणि भातकुली तालुक्यात बसला असून जवळपास १.२५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती महावितरणने दिली आहे. ...
जायकवाडीनंतर राज्यातील दोन नंबरची ११७ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या उजनी धरणातील पाणी ३८ टक्के उणे पातळीत गेल्याने जलाशयावरील पाणीउपशावर बंधने घालण्यात आली आहेत. ...
Akola News: महानिर्मितीच्या पारस वीज केंद्रातील (Paras Thermal Power) २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ४ सलग २६७ दिवसांपासून सुरू आहे. अखंडित वीज उत्पादन करीत असल्याने महानिर्मितीच्या आजवरच्या इतिहासात या संचाने नवीन ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आ ...