देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
काही वर्षांपूर्वी भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric Vehicle) मोठा बोलबाला होता. सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत होतं. याला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार भरमसाठ सबसिडी देण्यात येत होती. पण आता अनेक जण इलेक्ट्रिक वाहनांपासून दूर जाण्या ...