सार्वजनिक रस्त्यावर चालणाऱ्या पर्यावरणपूरक ई-रिक्षा व ई-कार्टची प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने नोंदणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गंत आतापर्यंत १, ३३५ ई-रिक्षा व ४१ ई-कार्टची नोंदणी करण्यात आली आहे. परंतु शहरात एकूण ४ हजारावर ई- रिक्षा असल्याचे ...
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये ज्येष्ठ प्रवाशांसह महिला प्रवाशांना दिलासा देणारा उपक्रम मध्य रेल्वेने हाती घेतला आहे. मेल-एक्स्प्रेसमधून येणाऱ्या प्रवाशांसह सामान वाहण्यासाठी बॅटरीवर चालणारी कार सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. ...
वीज वितरण कंपनीच्या नियमानुसार प्रत्येक वीज ग्राहकास फोटोमीटर रिडींगनुसारच वीज बिल देण्यात यावे असे ठरलेले असताना दिडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथील १७५ शेतक-यांना गेल्या आठ वर्षापासून अंदाजे व खोटी, अवास्तव वीज बिल देण्यात येत असल्याने सदर शेतक-यां ...
येवला व नांदगाव तालुक्यांमध्ये मनमाड उपकेंद्रातून कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याच्या वारंवार तक्रारी होत्या. त्यामुळे सदर तक्रारी दूर करण्यासाठी मनमाड येथील अतिउच्च दाब उपकेंद्राची क्षमता १३२ केव्ही वरून २२० केव्ही पर्यंत वाढविण्यात यावी अशी मा ...
सर्व वाहनप्रेमींच्यादृष्टीने आकर्षणाचा विषय असलेल्या ऑटो एक्स्पो २०१८ ला नोएडामध्ये प्रारंभ झाला आहे. ९ ते १४ फेब्रुवारी दरम्यान सर्वांना खुल्या असलेल्या या प्रदर्शनामध्ये तब्बल १२०० उत्पादक व २० पेक्षा जास्त देश सहभागी झाले आहेत. ...