सोमवारी १० नगरसेवक आपल्या बाजूने आणेल, त्याचे नाव महापौर व उपमहापौरपदासाठी अंतिम असेल, अशी अट माजी मंत्री गिरीश महाजन यांनी घालून दिली आहे. एकंदरीतच भाजपची वाट बिकट मानली जात आहे. ...
राज्यातील सहा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या ज्या पंचायत समित्यांमधील आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे त्या ठिकाणच्या ओबीसी राखीव जागा रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या ४ मार्चच्या आदेशाच्या आधीन राहून घेतला होता. ...
पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांत विधानसभेच्या १२६ पैकी भाजपला ६० जागा, तर मित्रपक्ष असलेल्या आसाम गण परिषदेला १४ व बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ)ला १२ जागा मिळाल्या होत्या. बीपीएफ आता भाजपसोबत नाही. ...
नारायणसामी निवडणूक लढवणार नसल्याचा खुलासा आता काँग्रेसचे नेते करीत आहेत. राहुल गांधी यांना त्यांच्या पुडुचेरी दौऱ्यात एका गरीब महिलेने जे तमिळमधून सांगितले, त्याचे नेमके उलट इंग्रजी भाषांतर त्यांनी केले. ...