भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्यामध्ये न्यायालयाला हस्तक्षेप करता येत नाही. यासंदर्भात भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल ३२९ मध्ये तरतूद करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर संबंधित तक्रारीचे केवळ निवडणूक याचिकेच्या माध्यमातून निराक ...
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जयदीप कवाडे यांनी काँग्रेसच्या जाहीर सभेत भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरुद्ध त्यांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. ...
नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरिता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत सोशल मिडियावरुन उमेदवारांचा व पक्षाचा प्रचार करणा-या अॅडमीन व उमेदवारांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी नोटीसा बजावल्या आहेत. ...