मीरा भाईंदर भाजपाला बळ देण्यासाठी मंत्री नाईक यांना मैदानात उतरवण्यात आले असून शनिवारी मीरारोड येथे नाईक यांचा वनमंत्री झाल्या नंतरचा पहिल्यांदाच जनता दरबार होत आहे. ...
सोडत पद्धतीने आरक्षण काढताना इच्छुकांच्या जाेरदार शिट्ट्या, जल्लोष पाहायला मिळाला. ज्यांच्या प्रभागात नको असलेले आरक्षण पडले त्यांचे चेहरे हिरमुसले होते. ...
Bihar Exit Poll : बिहारमधील मतदान संपले आहे. या निवडणुकीचे निकाल १४ नोव्हेंबर रोजी समोर येणार आहेत. दरम्यान, काल एक्झिट पोलचे आकडे समोर आले. यामध्ये अनेक पोलनी एनडीएचे सरकार येणार असल्याचा अंदाज दिला आहे. ...