अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील शून्य फेरीसंदर्भातील विविध कोट्याअंतर्गत अंतिम गुणवत्ता यादी शिक्षण विभागाने ११ जून रोजी उशिरा मध्यरात्री जाहीर केली. या यादीबाबत विद्यार्थ्यांना माहितीच नसल्याचे स्पष्ट झाल्याने शिक्षण विभागाचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आ ...
School News: राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीतील एक कोटी एक लाख विद्यार्थ्यांसाठीची पाठ्यपुस्तके शिक्षण विभागाने शाळांमध्ये पोहोचवली असून, त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था व्यवस्थापन आणि खासग ...