शेतकऱ्यांना शेतात पिकवले ते विकण्यासाठी मालेगावी ६५० एकरावर कृषी महाविद्यालये साकारण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शासनाच्या कृषी विभागाकडून सुरू आहे. यातील पहिलाच प्रकल्प तालुक्यातील ...
पनवेल महापालिका क्षेत्रासह तालुक्यात पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा २८ जानेवारीपासून सुरु झाल्या. या अगोदर नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु झाले होते. ...
देशातील शिक्षण व्यवस्था कारकून निर्माण करणारी आहे. ती बदलण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नवे धोरण आणले जात आहे. मात्र, हे करीत असताना शिक्षणाच्या खासगीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. परिणामी, भविष्यात शिक्षण ही श्रीमंतांचीच मक्तेदारी बनेल की काय, अशी ...
वाराणसीचा २२ वर्षीय सौरभ मौर्य सध्या देशातील तरुणांचा आदर्श ठरत आहे. सौरभ IIT BHU मध्ये तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे आणि त्यासोबतच तीन स्टार्टअप कंपन्या देखील तो चालवतोय. ...
Government Schools in India : तब्बल 42 हजारांपेक्षा जास्त सरकारी शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याची तसेच 15 हजारांपेक्षा जास्त शाळांमध्ये शौचालये नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. ...
राज्यातील ‘प्रवेश प्रक्रिया व आगामी कृषी शिक्षण धोरणा’संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात बैठक झाली. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, आमदार राहुल पाटील यांच्यास ...