आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या विद्यार्थ्यांना १०० टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती दिली जाते, त्या पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्यावेळी शिक्षण शुल्काची रक्कम भरण्याचा आग्रह करण्यात येऊ नये, असे कडक निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिले आहेत ...
गेल्या दोन वर्षांपासून राज्यात यशस्वीपणे आयोजित करण्यात येत असलेल्या शिक्षणाच्या वारीत उर्दू शाळांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्याची दखल घेत यंदा खास उर्दू माध्यमांच्या शाळांसाठी राज्यस्तरावर स्वतंत्र शिक्षणाची वारी भरविली जाणार आहे. ...
राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता तपासण्याची परीक्षा सुरू झाली आहे. जिल्ह्यातील ८० शाळांतून सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली जाणार आहे. ...
आंतरभारती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, राष्ट्रसेवादलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबुराव मुळीक तथा बाबा (वय ९२) यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. पंचगंगा स्मशानभूमी येथे सकाळी आठ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा रवी, मुली ...
मालेगाव: सर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांचे वेतन संगणकीय आॅनलाईन पद्धतीने करण्यासाठीची शालार्थ वेतन प्रणाली मागील तीन आठवड्यांपासून बंद आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शिक्षकांच्या वेतनाची देयके रखडली आहेत. ...
शिक्षकांनी आज विद्यार्थी घडवत असताना पुढील २५ वर्षांचा विचार करून ज्ञानदानाचे कार्य करावे. भारताला शैक्षणिक महासत्ता बनवण्यासाठी केवळ शिक्षण घेऊन, डिग्री पदरात पाडून घेणे नसून व्यावसायिकदृष्ट्या सक्षम नागरिक घडविण्याचे काम शिक्षकांना करावयाचे आहे. लो ...