यंदाच्या जून महिन्यात सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सरकारी शाळांतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी ‘ओजस’ आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्यातील १३ शाळांची निवड करण्यात आली असून ...
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाºया जिल्ह्यातील अशा शाळांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. प्रथम कारणे दाखवा नोटिसा देण्यात येणार असून, त्यानंतर मान्यता रद्द करण्याची कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण ...
घेतलेला प्रवेश रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क परत न करणा-या उच्च शिक्षण संस्थांवर यापुढे दंडात्मक कारवाई होणार आहे. मनुष्य विकास मंत्रालयाच्या अधिका-याने सांगितले की, अखिल भारतीय उच्च शिक्षण परिषद (एआयसीटीई) व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनु ...
वर्तमान : शिक्षणाने आम्हाला प्रयत्नवाद शिकवावा ही आमच्या समाजाची तशी रास्त अपेक्षा. म्हणून कैक पिढ्या अज्ञानात खपल्यानंतर पुढे या पिढ्यांचा एखादा वारसदार शिक्षण घेऊन दिवस बदलण्याची भाषा करीत असेल, तर आनंद वाटतो; परंतु पिढीजात अंधारातून उजेडाच्या दिशे ...
राज्यातील उर्दू प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांवर डी.एड., सी.ई.टी. पात्रताधारक शिक्षकांच्या नियुक्तीबाबत दोन महिन्यांत निर्णय घ्यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. ए.एम. ढवळे यांनी राज्य शा ...
सिरसवाडी परिसरात मुंबई येथील आयसीटी अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्थेची महाराष्ट्रातील पहिल्या विस्तारित शाखेचे भूमिपूजन आज सकाळी ११.४५ च्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. ...
इंग्रजी शाळांचे पेव ग्रामीण भागातही पोहचले आहे़ शाळा वाढल्याने विद्यार्थी मिळविण्यासाठी शाळांमध्येच स्पर्धा लागली असून, विद्यार्थी मिळविण्याचे टार्गेट शिक्षकांना देण्यात येत आहे़ ...
जसे मातेच्या स्वास्थ्यावरून बाळाचे स्वास्थ्य अवलंबून असते, तसे संस्था मजबूत व गुणवत्ताधारक असेल तर विद्यार्थी देखील गुणवंत होतात. खाजगी तत्वावर चालणाऱ्या अनेक संस्था बंद पडत आहेत; मात्र आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोनाजीराव क्षीरसागर ...