जिंंतूर तालुक्यातील आसेगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान व हिंदी विषय शिकविण्यासाठी वर्षभरापासून शिक्षकच मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या दहावीच् ...
अतिरिक्त शिक्षकांना कार्यमुक्त करणे किंवा त्यांना रुजू करून घेणे, ही बाब गेल्या तीन वर्षांपासून मुख्याध्यापकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ही झंझट टाळण्यासाठी यंदा मुख्याध्यापकांनी थेट शासनाच्या पोर्टलवरच चुकीची माहिती भरण्याचा प्रकार केला आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात नव्याने छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन या विषयाचा दोन वर्षांचा स्नातकोत्तर अभ्यासक्रमाची (पीजी) मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. ...
राज्यसेवेअंतर्गत २८ विविध प्रकारच्या पदांची भरती प्रक्रिया राबविली जाते. यंदाच्या जाहिरातीनुसार ११ संवर्गातील ३४२ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...