डीबीटी योजना विद्यार्थ्यांसाठी नुकसानदायक ठरत असल्याने आदिवासी विभागातील योजना रद्द करावी, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघासह विविध संघटनांनी केली आहे. ...
निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी विकास विभागांतर्गत गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय व खासगी व्यवस्थापनाच्या आश्रमशाळा चालविल्या जातात. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी अधीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र अधीक्षका ...
नाशिक येथील मराठा हायस्कूल मध्ये महाराष्ट्र शासनाच्या योजने अंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. फिजिकल डिस्टन्सचे पालन करून शाळेने पालकांना पाठ्यपुस्तके सोपविली. ...
१ जुलैपासून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू होणार आहेत. परंतु ज्यांच्याकडे स्मार्ट फोन आहेत अशाच विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात सहभागी होता येईल. त्यामुळे स्मार्टफोन नसलेल्या विद्यार्थ्यांचे काय? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला ...