मुंबई उपसंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार, पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या ४० हजार ४७६ विद्यार्थ्यांपैकी ३२ हजार ६८५ विद्यार्थ्या$ंनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. ...
अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखालील दहा सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. ...
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेची शाळा, त्यानंतर हुतात्मा किसन वीर विद्यालयातील शिक्षक आणि उच्चशिक्षण या प्रवासात भेटलेल्या सर्वच मान्यवर शिक्षकांचे आजच्या शिक्षकदिनी स्मरण होते. ...
कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेबाबत शासनाने दुर्लक्षच केले आहे. त्याच्या निषेधार्थ ५ सप्टेंबरचा शिक्षक दिन जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक 'काळा दिवस' म्हणून पाळण्यात येणार आहे ...
कोविड-१९मुळे मार्च महिन्यापासून राज्यातील शाळा-महाविद्यालये बंद असल्याने जूनपासून सुरू झालेल्या नवीन शैक्षणिक वर्षात पेठ तालुक्यातील शिक्षक गावागावात मुलांना अध्यापन करण्याबरोबर ग्रामस्थांमध्येही कोरोनाबाबत जनजागृतीचे काम करत आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित विविध प्रश्नांसंदर्भात प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ...
शाळेत येण्याबाबत कोणत्याही सूचना नसताना, काही माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षकांना शाळेत बोलावून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरासह ग्रामीण भागांमध्येही असे काही प्रकार सुरू असून, याची दखल माध्यमिक शिक्षण विभागाने घेतली आहे. ...