महाराष्ट्र राज्यात शिक्षक भरती करण्यासाठी २०१२ नंतर, डिसेंबर २०१७ मध्ये टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. चार वर्षे लोटत आली, तरी अद्यापही शिक्षक पवित्र पोर्टलची प्रकिया अजूनही पूर्ण झाली नाही. ...
हिवाळी २०२२ पासून पहिल्या व तिसऱ्या तर २०२३ पासून सर्व विषम सत्रांच्या परीक्षांचे आयोजन महाविद्यालयांना करावे लागणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या या निर्णयावरून महाविद्यालयांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे. ...
प्रा. डॉ. प्रिती पोहेकर यांनी न्यूनत्वावर मात करुन केलेल्या शैक्षणिक, व सामाजिक क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांची या पूरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ...
राज्यातील बहुतांश शाळांत शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल ५०० शिक्षक पदे रिक्त आहेत. यामध्ये मराठी आणि हिंदी माध्यमांच्या शिक्षक पदांचा समावेश आहे. ...
Satej Patil News: गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांचा फोटो ग्रामसेवक म्हणून छापून आलाय. CBSE बोर्डाच्या इयत्ता तिसरीच्या social studies या पुस्तकात (पान क्रमांक.70) हा फोटो आहे. सहामाही परीक्षेनंतर नवा सेक्शन सुरु झालाय. मुलाचा अभ्यास घेताना ही गोष्ट ल ...
Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार संलग्नता देण्यासाठी विद्यापीठ प्रत्येक महाविद्यालयात प्रतिवर्षी एक तज्ज्ञ समिती पाठवते. ...
अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. मोहन खेडकर यांनी कुलगुरू बंगल्यावरील कर्मचारी आणि सोई-सुविधांची माहिती दडवून ठेवल्याबाबत आयकर विभागाने नोटीस बजावली होती. ६० लाखांचा आयकर घोळ निस्तारण्यासाठी ही कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती आहे. ...