प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ, चार्टर्ड अकाऊंटंट आणि गुंतवणूक विशेषज्ञ जयेंद्र भाई शाह यांचे असे म्हणणे आहे की, या कोरोना संकटानंतर अर्थशास्त्राच्या नजरेतून जीवन जगण्याची पद्धत बदलून जाईल. काही क्षेत्रांवर खूपच वाईट परिणाम होईल, तर काही क्षेत्र असेही आहेत ...
महाराष्ट्राचा विकास दर कसा उंचवावा तसेच अर्थव्यवस्थेला कसा वेग द्यावा यासंदर्भात पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या सदस्यांसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सायंकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली व अर्थतज्ञांच्या शिफारशी ऐकून ...
देशातील शहरी भागात धुमाकूळ घातल्यानंतर आता कोरोनाचा ग्रामीण भागांमध्ये वेगाने फैलाव होऊ लागला आहे. एसबीआयने भारतीय अर्थव्यवस्थेवरील आपल्या नव्या अहवालामध्ये देशातील ग्रामीण भागात पसरत असलेल्या कोरोनाच्या फैलावाबाबत चिंता व्यक्त केली आहे. ...
गेल्या वर्षी हे प्रमाण ७२ टक्के होते. या कालावधीत देशात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतील, असे ३१ टक्के लोकांना वाटते. तर, हे प्रमाण कमी होईल, असे मत ३८ टक्के लोकांनी नोंदवले. ...
डून अॅण्ड ब्राडस्ट्रीटच्या जागतिक अहवालात जगभरातील विविध देशांच्या चालू आर्थिक वर्षातील वाढीसंबंधात अंदाज वर्तविण्यात आले आहेत. त्यामध्ये भारताबाबतही वरील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...
कोविड-१९ या महामारीमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था हादरून गेली आहे. भारतामध्ये २४ मार्च पासून कोविड-१९ या महामारीपासून वाचण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला गेला आणि भारतातील उद्योगधंदे आणि व्यावसायिकांनी कामकाज बंद ठेवणे भाग पडले. सरकारी कार्यालये बंद झाली ...
कोरोना विषाणू आणि कोरोनाच्या संसर्गात पायबंद घालण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या काही महिन्यांपासून देशातील अनेक उद्योगधंद्यावर परिणाम झाला आहे. उत्पादन घटले असून, व्यवसाय विक्रीवरही परिणाम झाला आहे. ...