केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ मार्च २०२० रोजी १.७० लाख कोटी रुपयांच्या उद्योगाचे पहिले प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले होते. पुढील पॅकेज १७ मेनंतर लॉकडाउननंतरच्या परिस्थितीशी निगडित राहणार आहे. ...
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून बांग्लादेशात कांदा निर्यात केला आहे. लासलगाव येथून एक मालगाडी ६ मे रोजी निघाली. तर, कांद्याचा दुसरा व तिसरा रेक खेरवाडी व निफाड येथून बांगलादेशातील दरसाना येथे पाठविला गेला. ...
कोरोना संकटाच्या आर्थिक दुष्परिणामांना तोंड देण्यासाठी पुढारलेल्या देशांमध्ये विविध योजना आखल्या जात आहेत. सध्याच्या आंतराष्ट्रीय घडामोडींमुळे गुंतवणुकीसाठी पर्यायी देशांचा विचार होत आहे. ...
महाराष्ट्रातही हीच परिस्थिती आहे. तंत्रज्ञानाचा प्रभाव व विस्तार उत्पादन क्षमतेत निश्चितच वाढ करेल, पण त्यासाठी आवश्यकता आहे व्यापक दृष्टिकोनाची, सुयोग्य व्यवस्थापनाची आणि अंमलबजावणीची. ...
भारतात सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ लॉकडाउन जूनअखेर संपेल आणि चालू आर्थिक वर्षाच्या आॅक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत सर्व औद्योगिक क्षेत्र पूर्णपणे कार्यरत होतील. ...