वीर (ता.पुरंदर) धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे ब्रिटीशांनी बांधलेले धरण दिसु लागले आहे. गेले अनेक वर्ष धरण पाण्यात राहुनही जुने धरण आजही चांगल्या स्थितीत आहे. ...
बुलडाणा: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व चारा टंचाईची स्थिती पाहता खामगाव तालुक्यातील आमसरी येथे जिल्ह्यातील पहिली चारा छावणी उभारण्यास जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे. ...
पुणे जिल्हा प्रशासनाने पाणी वाटपात आपली बाजू भक्कमपणे मांडली नाही त्यामुळे आज टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, यामध्ये सर्वस्वी चुक प्रशासनाची आहे. ...
वालदेवी नदीपात्र कोरडेठाक पडले असून परिसरातील गावांमधील जनावरांना पिण्यासाठी पाणी शिल्लक नाही़ त्यामुळे वालदेवी नदीला पाणी सोडावे अशाी मागणी पशुपालकांकडून होत आहे़ ...