संपूर्ण विश्वात आज एकाच समस्येची चर्चा सुरू आहे ती म्हणजे कोरोनाचे संकट. कोरोनाचा सामना धीराने व योग्य नियोजन करून केला पाहिजे. भारतातही केंद्र सरकार व राज्य सरकार, संपूर्ण शासकीय यंत्रणा, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी हे सगळेजण कोरोनाला पराभूत करण्य ...
मराठवाड्याचे दु:ख कृष्णा खोऱ्यातील हक्काच्या पाण्यामुळे कमी होणार असेल आणि येथील शेतकरी समृद्ध होणार असेल तर मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आपण लढा देण्यास तयार असल्याची ग्वाही संभाजी राजे यांनी दिली. ...
यंदाच्या अर्थसंकल्पात मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पासाठी निधी राखीव ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे ही योजना सरकारने गुंडाळली का, यावर अजित पवार यांनी काहीही सांगितले नाही. मात्र प्रकल्प योग्य असल्यास पुरवणी अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करू, अस ते म्ह ...
‘लोकमत’ने ११ मे २०१९ रोजी ‘एकाच दिवशी ५० गावांत स्टिंग’ करून ही अनियमितता चव्हाट्यावर आणली होती. त्यानंतर आता नुकतेच आमदार रोहित पवार यांनी टँकर घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केल्याने हा विषय पुन्हा चर्चेला आला आहे. ...